आपण आपल्या आजूबाजूला बरीच माणसं पहातो. बरेच स्वभाव पहातो. एकाच परीस्थितीत वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेगवेगळे प्रतीसाद अनुभवतो. व्यक्ती तितक्या प्रकृती...वगैरे. राशी म्हणतात माणूस जातीवर नाही राशीवर जातो. कोणत्या राशीत जन्मावे, कोणत्या घरात जन्मावे हे कोणीही स्वत: ठरवू शकत नाही.
मनुष्यप्राणी एक कोडं आहे. कल्पना करा की मानवी देह मोबाईल असला तर...आत्मा हे सीमकार्ड आहे. प्रत्येक जन्मात मोबाईल बदलतो पण सीमकार्ड तेच राहातं ... अगदी एखाद् वर्षाची मूलं देखील जेव्हा काही वेळी प्रौढासारखं sensibly वागतात, आपल्याला कौतुक वाटतं... मोबाईल नवा आहे पण सीमकार्ड जूनंच आहे...
आपण शाळेत एकेक इयत्ता शिकत पुढे जातो ... मनुष्याचा आत्माही प्रत्येक जन्मात एकेक इयत्ता पास होत जातो. जे काही चांगलं वाईट शिदोरीत घेतो, तेच संस्कार पुढील जन्मी दिसतात. म्हणून आत्मोन्नत होणं महत्वाचं. नैनं छिंदंती शस्त्राणी... Energy can neither be created nor be destroyed...
या आत्मारुपी energy ला कोणता form द्यायचा ते आपल्या हातात आहे.
So its better to get your sim card updated with good thoughts while getting new mobile.
©️विजयकुमार पानसरे
मनुष्यप्राणी एक कोडं आहे. कल्पना करा की मानवी देह मोबाईल असला तर...आत्मा हे सीमकार्ड आहे. प्रत्येक जन्मात मोबाईल बदलतो पण सीमकार्ड तेच राहातं ... अगदी एखाद् वर्षाची मूलं देखील जेव्हा काही वेळी प्रौढासारखं sensibly वागतात, आपल्याला कौतुक वाटतं... मोबाईल नवा आहे पण सीमकार्ड जूनंच आहे...
आपण शाळेत एकेक इयत्ता शिकत पुढे जातो ... मनुष्याचा आत्माही प्रत्येक जन्मात एकेक इयत्ता पास होत जातो. जे काही चांगलं वाईट शिदोरीत घेतो, तेच संस्कार पुढील जन्मी दिसतात. म्हणून आत्मोन्नत होणं महत्वाचं. नैनं छिंदंती शस्त्राणी... Energy can neither be created nor be destroyed...
या आत्मारुपी energy ला कोणता form द्यायचा ते आपल्या हातात आहे.
So its better to get your sim card updated with good thoughts while getting new mobile.
©️विजयकुमार पानसरे
Very thoughtful message. Atma Malik hai
ReplyDelete